गावठी कटयासह काढला फोटो आणि साथीदारांसह झाला जेरबंद
जळगाव : गावठी कट्टयासह फोटो काढणारा व तो कट्टा लपवणारा अशा दोघांना शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.....
तीन लाख रुपयांसह बॅग लिफ्टरला अटक
जळगाव : बँक, बस स्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी पैशाच्या बॅगा चोरणा-या म्होरक्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा येथून अटक केली आहे. बसंत बनवारीलाल शिसोदिया रा.....
आठ मोटरसायकलीसह चोरटा जेरबंद
जळगाव : चोरीच्या आठ मोटरसायकलींसह भडगाव पोलीस स्टेशन पथकाने चोरट्यास अटक केली आहे. अमोल शांताराम पाटील रा. गिरड तालुका भडगाव असे अटकेतील मोटरसायकल चोरट्याचे नाव....
बालिकेसह विवाहीता बेपत्ता
जळगाव : पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा तांडा येथील विवाहीता आपल्या तिन वर्षाच्या बालिकेसह बेपत्ता झाली आहे. दिपाली आलम चव्हाण असे विवाहितेचे आणि किर्ती आलम असे बेपत्ता....
GOLD – SILVER RATE TODAY (22/7/2024)
आजचे सोने चांदीचे भाव (22/7/2024) GOLD 995 – 72990 —- SILVER 999 – 89650 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी....
भारतीय प्रशासन सेवेच्या गुणवत्तेचे ऑडिट आणि पळवाटा बंदी
देशाच्या प्रशासनाचा गाडा उत्तमरीत्या चालवण्याचे कसब निर्माण करणा-या भारतीय प्रशासन सेवा यंत्रणेत भ्रष्टाचार आणि राखीव कोटा बनवाबनवीचे महाराष्ट्रात पूजा खेडकरचे प्रकरण उघड झाले. आता युपीएससीचे....
आजचे राशी भविष्य (22/7/2024)
आजचे राशी भविष्य (22/7/2024) मेष : व्यवसायात मान सन्मान व प्रतिष्ठा मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट घडेल. वृषभ : आपले संवाद कौशल्य उपयोगी पडेल. शैक्षणिक....
जैन हिल्सवर केळी पिकावरील रोग व्यवस्थापनावर चर्चासत्र
जळगाव दि.२१ प्रतिनिधी – शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश,....
जळगावला नविन 24 पोलिस अधिकारी येणार, तिस जणांच्या बदल्या
जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातून तिस पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत. तसेच 24 पोलिस अधिकारी जळगाव जिल्ह्यात....
स्वच्छ शाळा प्रतियोगिता चळवळ व्हावी! – डॉ. काकोडकर
जळगाव दि. २० (प्रतिनिधी) – भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती....




