नगरसेविकेला फोनवर अश्लिल शिवीगाळ
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या एका नगरसेविकेला तिच्या मोबाईला फोनवर अनोळखी इसमाने अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला....
आजचे सोने चांदीचे भाव (13/2/2023)
GOLD – SILVER RATE TODAY (13/2/2023) GOLD 995 – 56750 —- SILVER 999 – 66675 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (13/2/2023)
आजचे राशी भविष्य (13/2/2023) मेष : एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षित सहकार्य लाभेल. गुरुप्रती निष्ठा ठेवून कार्य कराल. वृषभ : एखाद्या घटनेमुळे मन विचलीत होवू शकते. इतरांच्या....
राष्ट्रीय कांदा, लसूण चर्चासत्रातून जैन हिल्सवर कांदा पिकावर मंथन
जळगाव दि.१२ प्रतिनिधी – कांदा व लसुण पिकाच्या उत्पादकतेत सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर, कीड नियंत्रणासाठी कमी खर्चात करावयाचे प्रयत्न, फर्टीगेशन यंत्रणेतून खतांचा कार्यक्षम वापर आणि मल्चिंग....
शेतक-यांची लुट करणा-या फरार आरोपीस अटक
जळगाव : शेतक-यांची लुट करुन गेल्या दोन वर्षापासून फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. शाहरुख रज्जाक तडवी असे अटक करण्यात....
आजचे सोने चांदीचे भाव (12/2/2023)
GOLD – SILVER RATE TODAY (12/2/2023) GOLD 995 – 56855 —- SILVER 999 – 67025 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (12/2/2023)
आजचे राशी भविष्य (12/2/2023) मेष : तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे चांगले काम घडेल. वृषभ : मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन घ्यावी लागेल. भागीदारीत....
भुसावळ शहरात 500 किलो गांजा जप्त
जळगाव : रात्र गस्तीदरम्यान भुसावळ शहरातून जाणा-या महामार्गालगत विनाचालक संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या आयशर वाहनातून सुमारे 500 किलो 660 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला....
ग्राम संवाद सायकल यात्रा समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम : डॉ. के. बी. पाटील
जळगाव दि.११ प्रतिनिधी – महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच काम गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद....
कांदा, लसूण विषयावरील तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचा जैन हिल्सला आरंभ
जळगाव दि. 11 (प्रतिनिधी)- कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ....




