jain irrigation
अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्पची होणार सुरवात
जळगाव दि. ४ प्रतिनिधी – अनुभूती बालनिकेतनमध्ये 7 ते 21 एप्रिल दरम्यान 3 ते 7 वर्षे वयाच्या मुलांसाठी एक अभिनव समर कॅम्प आयोजित केला आहे. या....
प्रा. डॉ. संगीता पाटील यांचे निधन
जळगाव : मुळजी जेठा महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्राध्यापिका डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील (वय ५४) यांचे मेंदू मधे रक्तस्त्राव (sub arachnid brain hemorrhage) झाल्याने 2....
EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार
जळगाव/दिल्ली दि.१८ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ला (Engineering Export Promotion Council of India) EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि....
अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!
जळगाव दि.०८ (प्रतिनिधी) – ‘विद्यार्थी दशेत असताना विज्ञान दिनानिमित्त प्रोजेक्ट केले जातात. अभ्यासक्रमाचा तो भाग असल्याने त्यात वेगळेपण कमी दिसते, मात्र अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर....
अनुभूती रेसिडेंशीयल स्कूमध्ये दोन दिवसीय भव्य विज्ञान प्रदर्शनास सुरूवात
जळगाव दि.०७ (प्रतिनिधी) – ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे. विज्ञान हे निसर्गाची देणगी....
विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला राज्य शासनाचा पुरस्कार!
मुंबई दि.४ प्रतिनिधी – जैन इरिगेशनचे चित्रकार श्री. विकास मल्हारा यांच्या अमूर्त चित्राला, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६४ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रमाणपत्र व रोख रुपये....
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूमध्ये माझे शहर माझी जबाबदारी’ स्वच्छता अभियान
जळगाव दि.०६ (प्रतिनिधी) – जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर या संकल्पनेस मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे. आपण जिथे राहतो, काम करतो....
दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट
जळगाव दि.४ प्रतिनिधी – दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी....
जळके येथे टोमॅटो पीक परिसंवादात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
जळगाव, दि. १ (प्रतिनिधी) – कागोमी टोमॅटोचे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत. जैन इरिगेशन आणि कागोमी कंपनी ४ वर्षांपासून संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी काम करत आले आहे.....
महात्मा गांधी विचारांमुळेच भारत विश्वगुरू बनेल- सतीशचंद मेहता
जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – गांधीजींचे संपूर्ण जीवन हाच एक संदेश आहे. त्यांच्या विचारांवर आपण चाललो तर भारत नक्कीच विश्व गुरू बनेल यात तीळमात्र शंका....



