ई- पास बाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर निर्णय – अजित पवार
पुणे : ई-पास रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. तो निर्णय देशातील नागरिकांना नजरेसमोर ठेवून घेतला आहे. असे असले तरी राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती....
पिस्तुल व चाकूच्या धाकावर तरुणाचे अपहरण
उल्हासनगर : पिस्तूल व चाकूच्या धाकावर उल्हासनगर येथील तरुणाचे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता अपहरण करण्यात आले होते. त्या तरुणाचे अपहरण केल्यानंतर त्याच्या वडीलांना दहा....
सोनिया गांधी सोडणार हंगामी अध्यक्षपद
नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाचे हंगमी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा सोनीया गांधी यांनी केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना मोठा वेग आल्याचे दिसून येत आहे.....
सराईत गुन्हेगाराचा हत्येनंतर पुरला मृतदेह
पुणे : दारु पिऊन सतत त्रास देणा-या मित्राची दुस-या मित्राने साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची घटना पुणे शहरातील कात्रज भागात घडली. हत्या केल्यानंतर मित्राचा मृतदेह आरोपीने....
रेल्वे कर्मचा-यांच्या पगाराबाबत फेक मेसेज
नवी दिल्ली : लॉकडाऊन काळातील आर्थिक अडचणीमुळे सन 2020-21 मधे रेल्वे कर्मचा-यांना पगार मिळणार नसल्याचा चुकीचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सदर मेसेज चुकीचा....
पतीच्या प्रेमप्रकरणाला वैतागून पत्नीची आत्महत्या
नागपूर : पतीच्या प्रेम प्रकरणाला वैतागून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना नागपुर शहरात घडली आहे. प्रेयसीच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या पतीकडून पत्नीचा वेळोवेळी छळ केला जात होता.....
कोरोना वॉर्डात 350 रुपयात दारुसह खर्रा
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आले आहे. या रुग्णालयातील कोरोना विभागात तिनशे रुपयात दारु व पन्नास रुपयात खर्रा मिळत....
एसटी चे दहा प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह
औरंगाबाद : एसटी बसने औरंगाबादला आलेल्या २६१ प्रवासी वर्गाची शनिवारी प्रवाशांची अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत दहा प्रवासी पॉझिटिव्ह आढळले.गेल्या पाच महिन्यापासून एसटीची चाके....
भारतीयांना लवकरच मिळणार मोफत कोरोना लस
नवी दिल्ली : भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ साधारण तिन महिन्यात बाजारात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटतर्फे कोविशिल्ड ही लस विकसीत....
दारुची दुकाने सुरु मात्र मंदिर बंद; वारकरी ठिय्या आंदोलन करणार
अकोला : ‘देशी दारूची दुकाने आज उघडी असून मंदिरे बंद आहेत. हे सरकार म्हणजे हिरण्य कश्यपचे सरकार असल्याचे मत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी....


