आक्षेपार्ह फोटोच्या आधारे महिलेचे ब्लॅकमेलिंग
औरंगाबाद – विवाहित महिलेसोबत असलेल्या मैत्रीचा फायदा घेत तिचे खासगी फोटो काढून तिला दाम्पत्याने ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पैसे दिले नाही तर ते....
आजचे राशी भविष्य (16/9/21)
मेष : विचारांसोबत एकनिष्ठ राहून काम करावे लागेल. प्रलंबीत कामे मार्गी लागण्याची शक्यता. वृषभ : लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. खेळ आणि कलेमध्ये प्रगती होईल.....
गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह आरोपी अटक
जळगाव – गावठी कट्टा बाळगणा-या तरुणासह त्याच्या साथीदाराला चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. दिपक गणेश एरंडे (23) रा. खरजई ता. चाळीसगाव....
अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले
जळगाव – अल्पवयीन मुलीस फुस लावत पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीविठ्ठल नगर भागातील रहिवासी असलेल्या महिलेची....
पत्नीला नोकरी लावण्याचा बहाणा – सास-याला दहा लाखांचा गंडा
औरंगाबाद : पत्नीला नोकरी लावण्याचा बहाणा करत चक्क सास-याकडून दहा लाख रुपये उकळण्याचा प्रकार उघड झाला आहे. या पती महोदयाचा प्रताप एवढ्यावरच थांबला नाही तर....
मोटार सायकल चोरटा अटक
जळगाव : जिवन गोकुळ शिंदे या मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून 18 जुलै 2020....
घरफोडीचा गुन्हा उघड – अल्पवयीन ताब्यात
जळगाव – जळगाव शहरातील तांबापुरा भागात काल घरफोडीचा गुन्हा घडला होता. त्या गुन्ह्यात सरफराज खान पठाण यांच्या घरातील 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.....
मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसाला जामीन
नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. संशयित पोलिस कर्मचा-याने अल्पवयीन मुलीस फूस....
डॉ. उल्हास पाटील कॉलेजात कोरोना नियमांना फाशी!!– श्रींचे विसर्जन जल्लोषात, मिळणार का कारवाईची राशी?
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासन सतर्क आहे. हा धोका....
‘भारत आत्मनिर्भर झाल्यास महाशक्ती होऊ शकतो’ – दीपक करंजीकर
जळगाव, दि. 15 (प्रतिनिधी) – जगाच्या इतिहासात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत, त्या घटनांचा परिणाम जगातील अर्थकारणावर होत असतो. आणि भारत याला अपवाद नाही. भारत....




