Crime
दोन हजार रुपयांची लाच तलाठ्याला भोवली
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारातील शेतीच्या सातबारा उताऱ्यावर घरातील सदस्यांची नावे लावण्याच्या मोबदल्यात लाच घेणे तलाठ्यास महागात पडले. या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच....
डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घ्या; उच्च न्यायालयात याचिका दाखल
पिंपरी : गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी डीएसके प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे. डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळावे अशा मागणीची याचिका....
भुसावळ खून प्रकरणी तिघे ताब्यात
जळगाव : भुसावळ शहराच्या श्रीराम नगरातील रहिवासी विलास दिनकर चौधरी या तरुणाचा मध्यरात्री काही तरुणांनी हत्या केली होती. झालेल्या गोळीबारात विलास चौधरी या तरुणाचा मृत्यू....
नीरव मोदीच्या पत्नीविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट
नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी अमी मोदी विरुद्ध इंटरपोलद्वारा जागतिक अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. केले आहे. ईडीच्या....
भुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून
जळगाव : भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात एका 38 वर्षाच्य तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. मध्यरात्री अकरा वाजेनंतर झालेल्या या घटनेने....
राज खिलनानी यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला
पुणे : उंड्री येथील एका सोसायटीत एकाचवेळी दोन फ्लॅट फोडण्यात आले आहेत. फोडण्यात आलेले फ्लॅट सेवानिवृत्त पोलीस महासंचालक राज खिलनानी तसेच नैला रिझवी यांचे आहेत.न्याती....
बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी याला सशर्त जामीन
गोवा : गाजलेल्या वादग्रस्त रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेतील बॉलिवूड अभिनेता कपिल झवेरी यास पणजी सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपये....
प्रेयसी पळून गेल्याने संपली लव्ह स्टोरी; आसिफने केली 80 मोबाईलची चोरी
पुणे : प्रेमात दगाबाजी झाल्यामुळे संतापाच्या भरात प्रेमवीर काय करेल याचा नेम नसतो. प्रेमात धोका मिळालेल्या आसीफ उर्फ बोहरा शेख या प्रेमविराचा केवळ रिक्षाचालकांवरच राग....
विषारी कोब्रा पत्नीच्या अंगावर सोडला; प्रेयसीच्या नादी लागून गजाआड झाला
केरळ : विवाहित मनुष्याच्या आयुष्यात एखाद्या परस्त्रीचे आगमन वादाचे कारण होत असते. परस्त्रीच्या नादी लागलेला मनुष्य ब-याचदा वेडापिसा होत असतो. मनुष्य संयमी अथवा कुटूंबवत्सल असेल....
स्वस्तात सोने देण्याच्या आमीषाने पुन्हा लुटमार
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा (ता. श्रीगोदा) येथील चौघांच्या हत्याकांडाची शाई अजून वाळलेली नाही. या हत्याकांडाला अजुन जेमतेम पाच दिवस झाले असून तपास सुरुच....













