Other
कोरोना कॉलर ट्यूनला लोकं वैतागलेत
मुंबई : कोरोना विषाणूबाबत जनजागृती होण्यासाठी फोनवर सुरुवातीला एक लांबलचक संदेश दिला जात आहे. गेल्या पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या या कॉलर ट्युनला लोक....
पोलिसांचा अपमान सहन करणार नाही – निलेश राणे
मुंबई : बॉलिवूड माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे अभिनेत्री कंगना रणौत या नटीने म्हटलं होते. कंगनाच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी....
अंतिम सत्राची परीक्षा राहणार सोपी
मुंबई : विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने राहतील. राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक आहेत. त्याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण....
एमपीएससी परीक्षेच्या तारखेची अनिश्चितता
पुणे : मुख्यमंत्री कार्यालयाने एमपीएससी च्या परिक्षा पुढे ढकलल्या. मात्र तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यामधे संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या....
नालासोपा-यात मध्यरात्री कोसळली चार मजली इमारत
नालासोपारा : नालासोपारा पुर्व भागातील संकेश्वर नगर परिसरातील “साफल्य” नावाची चार मजली इमारत मध्यरात्री अचानक कोसळली. सदर इमारत ही दहा वर्ष जुनी होती. या इमारतीचा....
रेल्वे अजून १०० स्पेशल ट्रेन चालवणार
नवी दिल्ली : प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. या रेल्वे गाड्या जिथून सुटतील व जेथे पोहोचतील त्या....
लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू
नाशिक : अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जात असतांना नाशिक जिल्ह्यात एक दुर्घटना घडली. देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यास गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत....
उद्यापासून रेल्वे प्रवासाची बुकींग होणार सुरु
मुंबई : राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता रेल्वेने देखील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी मध्य रेल्वेने 2 सप्टेंबरपासून....
प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज लोधी स्मशान घाट या ठिकाणी राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात....
नीट, जेईईच्या विद्यार्थ्यांना लोकलने करता येणार प्रवास
नवी दिल्ली : नीट आणि जेईई परिक्षेसाठी विद्यार्थी मुंबईमध्ये लोकलने प्रवास करू शकणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम....












