Other
सुवर्णकार कारागिरांना आर्टीजन स्मार्ट कार्डचे वाटप
जळगाव दि.२९ प्रतिनिधी – श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती निमित्त आज (ता.२९) सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर परिसर सराफ बाजार येथे प्रतिमा....
शिरसोली येथे नरहरी महाराजांची जयंती उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या तिथीप्रमाणे ८२६ वी जयंती आज शिरसोली येथिल संत नरहरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून साजरी....
‘हिरवाई अन निळाई जगलेले…’ तून महाकवींच्या हृदय आठवणी
जळगाव दि. २७ प्रतिनिधी – निसर्ग कवी म्हणून अवघ्या देशाचे सुपरीचित व्यक्तिमत्व म्हणजे ना. धों. महानोर. शेती-वाडी, पाणी, कविता, वही गायन आणि निसर्गात रमणारे कवी....
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन/युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित “तरूणींची दहीहंडी” कार्यकारिणी
जळगाव – भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील 14 वर्षांपासून जळगाव शहरातील मुख्य असणाऱ्या काव्यरतनावली चौक येथे तरूणींची दहीहंडी उत्सव साजरा....
हिरवाई अन् निळाई जगलेले…गायनातून कवी महानोरांप्रती कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव दि. २६ प्रतिनिधी – स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “हिरवाई अन् निळाई जगलेले..” या कार्यक्रमाचे आयोजन कांताई....
बीआरएस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार -नानासाहेब बच्छाव
जळगाव ;- भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस ) तेलंगाणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस ) पक्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील तसेच उत्तर महराष्ट्रातील....
पळासखेडेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा
जळगाव, दि. २५ प्रतिनिधी – कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक राहीले पाहीजे, त्यामुळे....
सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा – जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण
जळगाव : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा....
शिवाई देवराईचे शिवनेरीवर उद्घाटन
जुन्नर – जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम साऱ्या जगाला भेडसावत आहेत. हि समस्या वेळीच रोखण्यासाठी वृक्षांचे आच्छादन पृथ्वीवर तयार झाले पाहिजे. यासाठी स्थानिक पातळीवर वृक्षसंवर्धन होणे....
बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात
जळगाव दि. २४ (प्रतिनिधी) – साहित्यसृष्टीत बावनकशी सोनं असलेल्या, ज्यांच्या कवितेतून जनसामान्यांना जगण्याची स्फूर्ती प्राप्त होते अशा खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा....













