Politics
मॉल्स आणि हॉटेल्स रात्री दहापर्यंत राहणार सुरु
मुंबई : कोरोनाची लाट आवाक्यात आल्यामुळे बाजारपेठा व लोकल सेवा सुरु करण्याची राज्य सरकारने संमती दिली आहे. त्या सोबतच आता मॉल्स व हॉटेल्स सुरु करण्यासाठी....
पाक पंतप्रधानांचा बंगला भाड्याने देणे आहे
पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान यांचा इस्लामाबाद....
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध बिड पोलिसात गुन्हा
मुंबई : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा.कॉ.चे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या तक्रारीनुसार सदर....
अदानींच्या नावाचा फलक तोडला शिवसैनिकांनी
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील अदानी यांच्या नावाच्या फलकाची शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या हाती गेल्यानंतर....
‘एमपीएससी’ रिक्त पदे लवकरच भरली जाणार
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबर अखेरपर्यंत ‘एमपीएससी’कडे....
महाराष्ट्रातील निर्बंध होणार शिथिल?
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे निर्बंध देखील शिथिल केले जाण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील....
4.20 कोटीच्या मालमत्तेचा आजचा बाजारभाव 350 कोटी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मात्र हि जप्त करण्यात आलेली मालमत्ता सन....
राज्याच्या मंत्रीमंडळात होणार बदल?
मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळात काही फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. कामगिरीचा आधार घेत काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. एका राज्यमंत्र्यास....
अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त
मुंबई : ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अनिल देशमुख....
मोदी सरकार रेल्वेच्या जमिनी लिजवर देणार
नवी दिल्ली : मोदी सरकारने मध्यंतरी सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांसह मालमत्तांची विक्री करुन निधी जमा करण्यास सुरुवात केली होती. आता भारतीय रेल्वेकडून देखील निधी उभारण्यासाठी....











