Politics
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 14 व 15 डिसेंबर रोजी
मुंबई : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पावसाळी अधिवेशन थोडक्यात आटोपण्यात आले. आता कोरोनाच्या संकटामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन देखील दोन दिवसात आटोपण्याचा निर्णय घेण्यात आला....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील ‘सिरम’ इन्स्टिटयूटला भेट
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथे कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली.आज शनिवारी सायंकाळी 4:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी....
ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतला शेवटचा श्वास
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अहमद पटेल यांना मेट्रो....
भाजपचे माजी मंत्री जयसिंग गायकवाड राष्ट्रवादीत
मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पाठोपाठ आता बिड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी रा.कॉ. त प्रवेश केला आहे.....
प्रताप सरनाईक यांचा मुलगा ईडीच्या ताब्यात
ठाणे : प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यास ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळी सरनाईक यांच्या घरी छापा टाकला. घरातील सदस्यांची....
महापरिनिर्वाणदिनी घरातूनच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करा – मुख्यमंत्री
मुंबई : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस असल्यामुळे ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठलाही....
मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा स्थगितीचा अद्याप विचार नाही
नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली दरम्यान सुरु असलेली रेल्वे व विमानसेवा अद्याप स्थगित करण्याचा विचार नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा....
लॉकडाऊन लावण्याची वेळ आणू नका, गर्दी टाळा – मुख्यमंत्री
मुंबई : काही वेळापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या छोटेखानी लाईव्ह संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की लॉकडाऊन हा काही....
थोड्याच वेळात मुख्यमंत्री साधणार संवाद – लॉकडाऊन बाबत घोषणा होणार?
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिसीच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतील. कोरोना रुग्णांची नव्याने वाढणारी संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे....
जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीजची स्थापना – पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार फलकाचे उद्घाटन
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांची स्थापना केली आहे. त्यांच्या विविध समस्या सोडवणे तसेच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना....










