crimeduniya
पोलिस पाटील एसीबीच्या जाळयात
जळगाव : चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील पोलिस पाटील आज दुपारी एसीबी च्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलिस पाटील या प्रतिमेला तडा गेली आहे.....
मनसेचे अविनाश जाधव यांचा जामीन मंजूर
मुंबई : मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांचा जामीन आज मंजूर करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या....
खा. नवनीत कौर राणा यांना कोरोनाची बाधा, दोन्ही मुलांसह परिवारातील सदस्य बाधित
अमरावती : सध्या कोरोनाच्या विळख्यात राजकीय नेते देखील अडकत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.....
आवाज कमी करण्यास सांगितला ; तिघांनी केली एकाची हत्या
जम्मू : पबजी गेमची लोकप्रियता वाढत असली तरी हा खेळ जिवघेणा ठरत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. अनेक मुले हा खेळ तासनतास खेळत असतात. या....
नोकराने तयार केला महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ
नागपूर : नागपूरच्या अजनी भागात एक धक्कादायक प्रकार उघड झाल्याने खळबळ माजली आहे. घरातील महिलेचा त्यांच्या नोकराने आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. नंतर आक्षेपार्ह मागणी करत....
ठाकरे कुटूंबाच्या बदनामीसाठी पडद्यामागून पटकथा ; खा.संजय राऊत यांचा सुशांतसिंग प्रकरणी आरोप
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येचे प्रकरण विविध अंगांनी राजकीय वळण घेत आहे. दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यात....
श्रीराम जन्मभूमी आज मुक्त झाली ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोघ्या नगरीत दीपोत्सवामुळे दिवाळी असल्याचा भास झाला होता. जय....
विष प्राशनातून तरुणाने संपवले जिवन ; पाळधीला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : धरणगाव तालुक्यातील धार या गावी दोघा शेजा-यांमधील वादातून एकाने आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. शेजा-याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून, पोलिसांकडून दखल घेतली जात....
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; पगाराअभावी उपासमारीचे संकट
सांगली : कोरोना महामारीच्या संकटातून सावरत देशाची हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. लॉकडाऊन काळात जिल्हा अंतर्गत एसटी ची सेवा देखील बंदच होती. गेल्या चार....
अंतिम वर्षांच्या परीक्षा की सरासरी गुण; प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १० ऑगस्टला सुनावणी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे देशातील अनेक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या अथवा घेवू नयेत या विषयावरुन....



