crimeduniya
मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी दोघे संशयीत अटकेत
मुंबई : मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसने दोघा संशयीतांना अटक केली आहे. या दोघांचा या मृत्यूप्रकरणी हात असल्याचा दावा केला जात आहे. मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा....
राज्याचे गृहमंत्री बदलण्याची शक्यता
गृहरक्षक दलाचा कारभार हाती घेण्यापुर्वीच रजेवर गेलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना स्फोटक पत्र दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल....
आजचे राशी भविष्य (21/3/2021)
मेष : हाती घेतलेले काम मन लावून पुर्ण केले जाईल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाईल. वृषभ : लहान मोठ्या प्रवासाची शक्यता आहे. दिनक्रम व्यस्त राहिल.....
डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांना पितृशोक
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील प्रसिद्ध लिलावाती हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभवदादा सुर्यवंशी यांचे वडील सुरेश पुंडलिक सुर्यवंशी यांचे आज दि. 20 रोजी रात्री 7.30 ला....
वसुलीबाबतच्या संवादाचा तपशील परमबीर सिंहांनी केला सादर
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन दुर सारण्यात आलेले नाराज अधिकारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र दिले आहे. या पत्रात गृहमंत्र्यांकडून सध्या निलंबित स.पो.नि. सचिन....
दरमहा 100 कोटीच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी दिले होते वाझेंना – परमबीर सिंहांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलेले नाराज पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहीनीने....
चायना लस घेतल्यानंतर इमरान खान यांना कोरोनाची लागण
चायना लस घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या होम आयसोलेशन मधे असलेल्या इमरान खान यांनी 18 मार्च रोजी चिनी लस....
कोरोनाची लक्षणे दिसताच शिक्षकाची आत्महत्या
धुळे : कोरोनाची लक्षणे दिसताच धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील शिक्षकाने तापी नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. राजेंद्र भानुदास पाटील असे नदीत उडी घेणा-या....
मनसुख हिरेन मृत्यूचा तपास देखील एनआयएकडे
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या तपासानंतर मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी तपासदेखील आता एनआयए कडे गेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने तसे आदेश दिले....
‘फास्टॅग’ नसलेली वाहने बेकायदेशीर आहेत काय? – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई : ज्या वाहनांवर ‘फास्टॅग’ नाही ती वाहने बेकायदेशीर आहेत काय? देशातील सर्वच महामार्ग फक्त फास्टॅग असलेल्या वाहनधारकांसाठीच आहेत काय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने....



