ना पंखा ना बेड, नशीबी आला जेलचा ब्रेड ; कधी होणार बेल? रियाला हवी घरची भेळ
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सुरु झालेल्या सीबीआय व इडीच्या तपासातून पुढे पुढे सरकत रिया आता एनसीबीच्या जाळ्यात येवून अडकली आहे. या माध्यमातून....
पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत का वळवले : खडसे यांचा सवाल
मुंबई : अॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का? असा थेट प्रश्न खडसेंनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार....
विमानतळ व विमानात आता फोटोशुटला बंदी
नवी दिल्ली : डीजीसीएने विमान प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार प्रवाशांना सरकारी विमानतळ तसेच विमानात फोटोशुट करता येणार नाही. काही विशेष प्रकरणांमध्ये....
दया नायक यांची कारवाई – उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास अटक
मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या कारवाईत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या रविवारी फोनवर धमकी....
तुफान दगडफेक प्रकरणी पाच अटकेत
जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा भागात आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सिखलकर व गवळी गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या दगडफेकीत सिखलकर गटाचे दोघे....
योगी सरकार देणार 50 + पोलिसांना सक्तीची सेवानिवृत्ती
योगी सरकारने भ्रष्ट पोलिसांना सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई सुरु केली आहे. अशा पोलिसांची यादी पाठवण्यासाठी डीजीपी मुख्यालयाने सर्व पोलीस युनिट्स, सर्व आयजी रेंज आणि एडीजी झोनच्या....
माजी नौदल अधिकाऱ्यास मारहाण – शिवसैनिकांना जामीन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी कांदिवलीत शिवसैनिकांनी सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी....
पेन्शनधारकांना केंद्राचा दिलासा – हयातीच्या दाखल्याची वाढवली मुदत
नवी दिल्ली : पेन्शनधारकांना दिलासादायक वृत्त केंद्र सरकारने दिले आहे. जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला जमा करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत सरकारने वाढवली आहे. दरवर्षी पेन्शनधारकांना....
अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन
मुंबई : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे आज पहाटे निधन झाले आहे. दीर्घकाळापासून आदित्य हा मूत्रपिंडाच्या आजाराशी लढा देत होता. मूत्रपिंड....
आजपासून नव्याने धावणार 40 जोड रेल्वे गाड्या
आज 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 40 अतिरिक्त विशेष जोड रेल्वे गाड्या म्हणजेच 80 गाड्या सुरु करणार आहे. शुक्रवारपासून या गाड्यांसाठी रेल्वेचे तिकिट आरक्षीत करण्यात आले.....




