पैशांच्या वादातून खून ; एलसीबीने केले आरोपीला जेरबंद
नाशिक : गेल्या आठवड्यात 19 जुलै रोजी सिन्नर ते नाशिक महामार्गावरील मोहदरी घाट परिसरातील टेकडीवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाबाबत सुरुवातीला....
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात
जळगाव : जळगाव शिवसेने तर्फे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून यांनी कर्तव्य बजावले असे शहरातील....
ट्रक हायजॅक करणारी टोळी जेरबंद तपासात २३ लाखाचा माल हस्तगत
नाशिक : गेल्या आठवड्यात 20 जुलै रोजी नाशिक ते पेठ दरम्यान गुजरात महामार्गावर मालवाहू ट्रक चालक व क्लिनरला लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेत ट्रक....
कोरोनामुळे मयताच्या खात्यातून पैसे काढणा-या सायबर टोळीचा पर्दाफाश
मुंबई : कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील नागरीक ऑनलाईन व्यवहारास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वेळ आणि पैशांची देखील बचत होत असते. परंतु या व्यवहारात देखील....
मानवी हाडांचा सापळा दडला होता बंद घरात ; सतरा महिन्यांनी खूनाची वार्ता समजली दारात
बोईसर : गुन्हा आणि गुन्हेगार कुठेतरी कच्चा असतो, त्यामुळेच पोलिस तपास पक्का होत असतो. गुन्हा आणि गुन्हेगार यांच्यात कुठेतरी कच्चा दुवा नक्कीच राहिलेला असतो. तो....
आधारवाडी जेलमधील दोघे आरोपी फरार
कल्याण : जळगाव कारागृहातून तिघे आरोपी फरार झाल्याची घटना ताजी असतांना आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास आधारवाडी जेलच्या स्वागत कक्षाच्य भिंतीवरुन उडी मारुन दोघे....
शिवसेना जळगावतर्फे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजन जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहर शिवसेनेतर्फे भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे....
व.पो.नि. युनुस शेख यांच्या पगारातून दरमहा होणार दहा हजार रुपयांची कपात
पुणे : दोन भावांच्या मृत्यू प्रकरणी कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दरमहा दहा हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व.पो.नि.युनूस इस्माईल....
युवाशक्ती फौंडेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे शहिदांना श्रद्धांजली
जळगाव : 21 व्या कारगिल विजय दिनानिमित्त आज सायंकाळी सहा वाजता काव्यरत्नावली चौकात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मेणबत्ती लावून पुष्प अर्पण....
लग्नानंतर 15 दिवसांतच नववधू गेली पळून
अहमदनगर : लग्नानंतर सासरी आलेली नववधू केवळ 15 दिवसातच प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील तरुणासोबत....




