भाजपा नेत्याची जम्मूत हत्या
कुलगाम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सज्जाद अहमद खांडे हे बीजेपी चे नेते होते. यापुर्वी....
रामानंद नगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट भागात कल्याण मटका व जुगार खेळला जात असतांना रामानंद नगर पोलिसांनी सट्टा बुकींना अटक केली आहे. त्यांच्या....
एटीएम फोडणारे दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गालगत शिव कॉलनी परिसरातील स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे एटीएम फोडण्याची घटना 12 जुलै रोजी घडली होती. या घटनेबाबत जिल्हा पेठ....
पोलिस कॉन्स्टेबलसह पाच अटकेत
जळगाव : पत्नीच्या मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी असलेल्या पोलिस कर्मचारी पतीसह पाच जणांना रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मयत महिलेची परभणी येथील नणंदेस....
आवाज कमी करण्यास सांगितला ; तिघांनी केली एकाची हत्या
जम्मू : पबजी गेमची लोकप्रियता वाढत असली तरी हा खेळ जिवघेणा ठरत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. अनेक मुले हा खेळ तासनतास खेळत असतात. या....
नारायण राणे यांचे गंभीर आरोप; पुराव्यासाठी पोलिसांचे आवाहन
मुंबई : बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येनंतर दररोज काहीना काही खुलासे व चर्चांना उत आला आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री....
नोकराने तयार केला महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ
नागपूर : नागपूरच्या अजनी भागात एक धक्कादायक प्रकार उघड झाल्याने खळबळ माजली आहे. घरातील महिलेचा त्यांच्या नोकराने आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. नंतर आक्षेपार्ह मागणी करत....
ठाकरे कुटूंबाच्या बदनामीसाठी पडद्यामागून पटकथा ; खा.संजय राऊत यांचा सुशांतसिंग प्रकरणी आरोप
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येचे प्रकरण विविध अंगांनी राजकीय वळण घेत आहे. दररोज नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यात....
सुशांतच्या कथित आत्महत्येचा तपास सीबीआयकडे
नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येचा तपास अखेर सीबीआयकडे वर्ग झाला आहे. बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली आहे. यापुढे या....
श्रीराम जन्मभूमी आज मुक्त झाली ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोघ्या नगरीत दीपोत्सवामुळे दिवाळी असल्याचा भास झाला होता. जय....



