कॉंग्रेसच्या पदाधिका-यांनी केले अन्नदान
पाचोरा : भारतात संगणक युगाची सुरुवात करणारे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांची नुकतीच पुण्यतिथी झाली. आज या कोविड आणि लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम केवळ....
कंगनाच्या बॉडीगार्ड विरुद्ध बलात्काराचा गुन्हा
मुंबई : वादग्रस्त बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा अंगरक्षक कुमार हेगडे यांच्याविरुद्ध मुंबईच्या डी.एन.नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तिस वर्षाच्या....
पोलिस निरिक्षकाला लाच देणारे जुगार माफीया अटकेत
अकोला : अकोला येथील दहीहंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांना लाच देणा-या तिघा जुगार अड्डा चालकांना अटक करण्यात आली आहे. जुगार अड्डा चालवण्यासाठी....
जनसामान्यांसाठी धाव घेणारे सचिन सोमवंशी
पाचोरा : कॉंग्रेस पक्षाचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी सध्या मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह मोड मधे आलेले आहेत. कॉंग्रेस पक्ष हा मुळातच जनसामान्यांसाठी वाहून घेतलेला पक्ष....
आजचे सोने – चांदीचे भाव (22/5/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49800 SILVER 999 – WITH GST 72500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (22/5/2021)
मेष : कुटूंबासाठी घेतलेला निर्णय योग्य ठरेल. श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी अशी अवस्था होवू शकते. वृषभ : वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. नोकरदारांना दिलासादायक दिवस राहील.....
दिराच्या हल्ल्यात वहिणी ठार
जळगाव : जळगाव शहरातील मयुर कॉलनी – पिंप्राळा परिसरात दिराने कु-हाडीने केलेल्या हल्ल्यात वहिणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात खळबळ माजली....
गोदावरी हॉस्पीटलमधे गावठी कट्टा आढळल्याने खळबळ
जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोदावरी हॉस्पीटलच्या वार्डात असलेल्या बाथरुममधे गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधिका-यांनी गोदावरी हॉस्पीटलमधे धाव....
पन्नास लाखाची चोरी करणारे दोघे एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : तामिळनाडू येथील रहिवासी असलेले मोहनकुमार जगाथागी देवनयागम या व्यापा-याकडे कामाला असलेल्या नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने पन्नास लाख रुपयांची जबरी चोरी केली होती. तामिळनाडू....
अँड.हेमंत मुदलियार यांचे निधन
जळगाव : जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे संचालक तथा प्रसिद्ध वकील अँड.हेमंत मुदलीयार यांचे हदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने बुध्दिबळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोकळी....


