CRIME STORY
उत्तर प्रदेशातील डबर मर्डरचा झाला उलगडा
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर राहणारे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आर.डी.बाजपेयी यांच्या पत्नी व मुलाची काही दिवसांपुर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली....
उल्हासनगरात खंडणीखोरांची टोळी अटकेत
उल्हासनगर : जीन्स व्यापारी सनी अनवानी यांचे मागील आठवड्यात पिस्तुल व चाकूच्या धाकावर अपहरण करण्यात आले होते. सनी अनवाणी याच्या वडिलांकडे १० लाखाची खंडणी अपहरणकर्त्यांनी....
चोरीचा ऐवज मिळाला वीस वर्षांनी
ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २० वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल मुळ तक्रारदाराचा पत्ता शोधून त्याला रितसर परत केला. सोनसाखळी चोरट्यांचा छडा लावून हस्तगत मुद्देमाल....
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून होता वाद; तिघा गुन्हेगारांनी रईसखा यास कायमचे केले बाद
जळगाव : रईसखा रेल्वेत केळी विक्री करत असे. केळी विक्री करुन तो आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. पत्नी, चार मुले, व आईसह तो रावेर येथे....
गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयातून नोकराचा खून
डोंबिवली : पान टपरीवर नोकर पैसे चोरत असल्याच्या संशयातून मालकाने त्याचा खून करुन मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना कल्याण शिळ मार्गावर घडली होती. क्राईम ब्रँचने....
विघ्नेश्वर गणपती मंदीरातील चोर अखेर अटकेत
जुन्नर : अष्टविनायक ओझरच्या श्रीमंत विघ्नेश्वर गणपती मंदिरात गेल्या महिन्यात चोरी झाली होती. या चोरीच्या घटनेतील चोरांना पकडण्यात ओतूर पोलिसांनी आरोपींना मुद्देमालासह पकडले आहे.ओझरच्या विघ्नेहर....
स्वस्तात सोने खरेदीचा मोह पडला महागात ! चौघांच्या हत्याकांडात पाच जण गेले तुरुंगात
जळगाव/अहमदनगर : नातीक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण, लिंब्या हाब-या काळे या चौकडीचा लोकांची लुटालुट करण्याचा उद्योग होता. नकली सोने असली सोने....
महिला प्रवासी बघून टेम्पोचालकाचे सुटले भान-अत्याचार करतांना नराधमाने बुद्धी ठेवली गहान
सिन्नर : दुपारचे दोन वाजले होते. उन देखील कडक पडले होते. कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाऊन सुरु होते. त्यामुळे एस.टी.बसेस देखील बंद होत्या. अशा अवस्थेत पाच वर्षाच्या....
लॉकडाऊनमुळे भागीदारी व्यवसाय झाला ठप्प चाकूच्या घावात महादेव झाला कायमचा गप्प
सांगली : भागीदारीत शक्यतो व्यवसाय करु नये असे जुने जाणकार सांगतात. पती पत्नीत देखील भागीदारीचा व्यवसाय नको असे देखील सांगितले जाते. एकमेकांवर पुर्णपणे विश्वास असेल....
बहिणीचा प्रेम विवाह भावाला नव्हता मान्य मेहुण्याला संपवून त्याचे जिवन केले अमान्य
सांगली : मुलीने सायंकाळी “सातच्या आत घरात” आले पाहिजे अशी तंबी बहुतेक आईबाप आपल्या मुलींना देत असतात. अशी तंबी मुलींना दिल्यामुळे आपल्या मुली सुरक्षीत राहतील....














