Other
वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तिका वितरीत
जामनेर तालुक्यातील वडाळी दिगर येथील प्राथमिक शाळेत शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे प्राथमिक शाळा अद्याप बंद आहेत. शासन स्तरावर ऑनलाईन व....
सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन
सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक आयुक्त सुहास भोसले यांचे आज 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ऑफीसर जिममधे व्यायाम....
पाचोरा येथे येणार प्रांताधिकारी बांदल
जळगाव : शिरपूरचे उपविभागीय अधिकारी विक्रांत बांदल यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे. शिरपुरच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार सुचिता चव्हाण....
पोलिसांना 12 तास ड्युटी 24 तास आराम?
मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी एक महत्वाची घोषणा केली असून त्यावर निर्णय मात्र अपेक्षीत आहे. पोलिसांनी 12 तास ड्युटी केल्यानंतर त्यांना 24....
सुरेखा पोरवाल यांना नारीरत्न पुरस्कार
जळगाव : राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने गीतकार तथा गायिका सुरेखा माणकचंद पोरवाल यांना ‘नारीरत्न पुरस्कार 2021’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे लवकरच वितरण होणार असल्याचे....
पोलीस कर्मचारी बदली प्रक्रीया प्रगतीपथावर
जळगाव : जळगाव पोलिस दलातील बदली प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असून पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रक्रिया राबवली जात आहे. आज 6 ऑगस्ट....
विभागीय लोकशाही दिन 9 ऑगस्ट रोजी
जळगाव : शासनाकडील 2 ऑगस्टच्या आदेशान्वये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे निर्बध लागु असुन इतर जिल्ह्यात निर्बध शिथील करण्यात आले आहे. नाशिक विभागाचा विभागीय लोकशाही....
खाकी वर्दीसह सोशल मिडीयावर घेऊ नका वाहवा– जालना पोलिस अधिक्षकांनी भरली कारवाईची हवा
जालना : खाकी वर्दीचा रुबाब दाखवत सोशल मिडीयावर फॉलोअर्स वाढवण्याचा नाद करणा-यांना जालना पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी चांगलेच खडसावले असून कारवाईचा इशाराच दिला आहे.....
बारावीचा राज्याचा निकाल 99.53 टक्के
कित्येक दिवसांपासून बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी व पालकवर्गाचे लक्ष लागलेले होते. दुपारी चार वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर सदर निकाल पाहता येईल. सर्वत्र....
बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन – गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बचत गटांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील नागरीकांना आर्थीक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच वृक्षसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. गांधी....










