नथीतून तीर मारण्याचे राजकारण आणि अर्धसत्याची लढाई
निलंबीत स.पो.नि.सचिन वाझे यांच्या माध्यमातुन दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला. या....
मुंबईला जाण्यास नकार – एसटीचे 14 कर्मचारी निलंबित
बीड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईला ड्युटीसाठी जाण्यास नकार देणा-या बिड जिल्ह्याच्या परळी आगारातील एसटी महामंडळाच्या बसवाहक, चालकांना निलंबीत करण्यात आले आहे. मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी....
तिघा वाळू व्यावसायीकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
जळगाव : कलींगड विक्रेता असलेल्या शेतक-याच्या मुलीसमक्ष तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तसेच दादागिरी करत बळजबरी शेतातील कलींगड तोडण्याचा प्रकार करुन विरोध केला....
भाजप नगरसेविकेच्या मुलाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : चिंचवड येथील भाजप नगरसेविकेच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.....
आजचे राशी भविष्य (29/3/2021)
मेष : व्यस्त दिवस राहील. अध्यात्मिक आवड वाढेल. सकारात्मक विचार ठेवून कामे करावी. वृषभ : आवडत्या वस्तूच्या खरेदीचे योग. परिवारासमवेत वेळ द्याल. मिथुन : दिवसाच्या....
पाकीटमार भुसावळ पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : बसमधे चढत असतांना प्रवाशाच्या खिशातील पाकीट चोरुन नेणा-या चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. प्रवाशाच्या पाकीटातील 21300....
डीव्हीआर, सीपीयू नदीत सापडला एनआयएला
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील पुरावे शोधण्यात एनआयएला यश मिळत आहे. नष्ट करण्यात आलेले पुरावे बिकेसी येथील मिठी....
2 तारखेनंतर मुख्यमंत्री घेणार लॉकडाऊनचा निर्णय – राजेश टोपे
जालना : राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. औरंगाबाद सह नांदेड, नागपूर, बीड, अमरावती या शहरामध्ये कोरोना....
आजचे राशी भविष्य (28/3/2021)
मेष : योग्य वेळेच्या आत सर्व कामे पुर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. दिवस व्यस्त राहिल. वृषभ : श्रम जास्त करावे लागतील. शत्रूपासून सावध राहणे गरजेचे....
फोन टॅपिंग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर – देवेंद्र फडणवीस
नागपूर : पोलिस दलातील बदल्यांच्या संदर्भातील फोन टॅपींग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर झाला आहे. या अहवालामुळे राज्यातील नेते अस्वस्थ झाले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते....




