Crime
शेतात विज पडून बालिका ठार
जळगाव : शेतात विज पडल्याने सोनाली राजेंद्र बारेला ही चौदा वर्षाची विटनेर येथील बालिका ठार झाली आहे. रात्री पाऊस पडत असतांना अचानक विज कोसळल्याने त्यात....
गळफास घेत तरुणाची आत्महत्या
जळगाव : जळगाव शहरातील न्यु सम्राट कॉलनी येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. लक्ष्मण अशोक जाधव (27) असे काल रात्री आत्महत्या....
सोबत रहात नसल्याच्या रागातून तरुणास मारहाण
जळगाव : आपल्यासोबत का रहात नाही? या रागातून चौघांनी मिळून तरुणास मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित दिक्षीत, गणेश सोनार,....
दारु पिण्याच्या वादातून एकाचा खून
जालना : दारू पिण्याच्या वादातून लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी....
न्यायाधिशांच्या बंगल्यात चोरी करणारे अटक
अमरावती – अमरावती येथील एका न्यायाधीशांच्या सरकारी निवासस्थानी 30 जून रोजी चोरीची घटना घडली होती. चोरीच्या या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमधील चौघे चोरटे शहर पोलिसांच्या तपासणीत....
पोलिस भरती प्रश्नपत्रिकांची अदलाबदल प्रकरणी गुन्हा
जळगाव : पोलिस चालक शिपाई परिक्षेच्या वेळी परिक्षार्थींनी आपापसात उत्तरांवर खुणा केलेल्या प्रश्नपत्रिकांची अदलाबदल केल्याप्रकरणी कापुरबावडी (ठाणे शहर) पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोघे ठार एक जखमी
जळगाव – टॅंकरला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या प्रयत्नात अॅक्टीव्हा चालक महिलेचा तोल गेल्याने झालेल्या अपघातात दोघे मायलेक जागीच ठार झाले तर चालक महिला जखमी झाल्याची....
खासदार, आमदारांसह बड्यांवर चाळीसगावला गुन्हे
जळगाव – कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसतांना चाळीसगाव शहरात जल्लोषात काढण्यात आलेल्या भव्य स्वागत रॅलीत सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न लावण्याप्रकरणी खासदार उन्मेश पाटील,....
तलवार घेऊन फिरणारा अटक
जळगाव – हातात तलवार घेऊन फिरणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने भल्या पहाटे ताब्यात घेत अटक केली आहे. सागर पुनम कंडारे (24) रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी....
पोलिसांच्या सतर्कतेने जालन्यात नरबळीचा प्रकार टळला
जालना – गुप्तधनाच्या लालसेने जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे एका मांत्रिक महिलेच्या मदतीने दोघांनी नरबळी देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरात पूजा-अर्चा झाल्यानंतर पौर्णिमेला नरबळी देण्याचे नियोजन....












