Editorial
खडसे – महाजन – पंकजा मुंडे : “मिटवता की पेटवता?”
“मछली जल की राणी है, जीवन उसका पाणी है” असे म्हणतात ते उगाच नव्हे. हाच मासा जलाशयातून बाहेर काढून किना-यावर जमीनीवर टाकला तर पाण्याविना त्याचा....
भाजपला शिवसेनेचा “दसरा बळी” हवाय का?
“मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हवा” या मागणीसाठी कधी काळी दणदणाट ऐकवणारं आंदोलन झाल. जोरदार भाषण झाली. ही मागणी करणारे आंदोलन चिरडण्यासाठी मुंबईत “शुट अॅट साईट” चा ....
गुलाम नबी कॉंग्रेसचा एक मोती गळाला—— फरक काय पडतो त्याचा पक्ष नेतृत्वाला?
भारताच्या राजकीय पक्षांच्या इतिहासात “कॉंग्रेस” हाच भिष्माचार्यांच्या वयाचा पक्ष. टिळक, गांधी, नेहरु युगातून वाटचाल केलेला हा पक्ष. या पक्षाच्या स्थापनेपासून सामुहिक नेतृत्व “जहाल मतवादी –....
नन्ना करते मान, अवघे पाऊणशे वयमान——- मोफत एसटीची दहीहंडी आहे छान छान!!
नवतीची नवलाई नऊ दिवस. न कर्त्याचा वार शनिवार. या काही म्हणी आज आठवल्या. नव्या शिंदेशाही सरकारने 75 वर्षीय वयोवृद्धांना मोफत एसटी प्रवास घोषित केल्याचे बघून....
महाराष्ट्राचं केविलवाणं मंत्रिमंडळ!
आपण लोकशाही स्वीकारली आहे. निवडणुका घेतो. 100 ची विभागणी. 51 विरुद्ध 49. 288 ची विभागणी. 144 चा खेळ जमवा, सत्तारुढ व्हा. मुख्यमंत्री व्हा. मंत्रीमंडळ बनवा.....
घालितो लोटांगण, चरणी ठेवितो माथा, दिल्लीश्वरा आसूड आवरी आता!!
या शिर्षकाने चक्रावलात ना! अस्मादिक कवी नाही. कविता करणे आमचा प्रांत नव्हे. ज्यांना दोन वेळ जेवणाची भ्रांत त्यांचा नव्हे काव्य प्रांत हे आपणास 50 खोके....
कालाय तस्मै नमः
“नदीचं पुसू नये मुळ आणि ऋषीचं पुसू नये कूळ” अस म्हणतात. तस का म्हणतात? माहित नाही. त्याचे अनेक अर्थ – अन्वयार्थ असावेत. आपण सामान्य माणसं.....
मंत्रीपदे आणि 100 कोटीच्या “भक्ष्या”वर झडप
आकाशात उंच उंच उडणारी घार आपल्या “भक्ष्या” वर अचूक झडप झालते. त्याच पद्धतीने दिल्लीतून महाराष्ट्रातील मंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणा-यांची योजनाबद्ध शिकार करण्यासाठी चौघांनी जाळे फेकले. त्यात....
“बंद” दरवाजे “उघडे” दरवाजे
सध्या आपल्या महाराष्ट्रात “बंद” दरवाजे “उघडे” दरवाजे याचं महात्म्य रंगतंय. प्राचीन महाभारत काळात किंबहुना त्याहीपूर्वी घरांना दरवाजेच नसायचे असं म्हणतात. ज्यांना अंग झाकायला कपडे नाही....
आता 100 खोकी? आणि “तक्षका”य स्वाहा……..
महाराष्ट्राच्या राजकारणात “शिवसेनाय स्वाहा”चा खेळ आता भलताच रंगतोय. भ्रष्टाचाराच्या (कथित शंभर कोटी वसुली) मुद्द्यावरून ईडी आणि केंद्रीय यंत्रणांनी मागील सरकारचे गृहमंत्री देशमुख यांचेभोवती फास आवळला....













