Politics
निर्बंध अजुन कडक – किराणा दुकान 7 ते 11 पर्यंतच
मुंबई : राज्यातील किराणा दुकाने आता निर्बंध कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळतच सुरु राहणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री यांनी म्हटले आहे. कोरोनाचे वाढते....
महाराष्ट्रातील निर्बंधांना पुढील महिन्यात मुदतवाढ?
मुंबई : एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांना अजून मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले....
कॉंग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर
पाचोरा : कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रक्ताचा देखील तुडवडा भासत आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेत पाचोरा कॉग्रेसने आघाडी घेत रक्तदान शिबीराचे नुकतेच....
कोविड वॅक्सिन मिळण्यासाठी सचिन सोमवंशी आले मदतीला
पाचोरा : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड वॅक्सिन देण्याचे काम सुरु आहे. आधी वॅक्सिनकडे पाठ दाखवणारे नागरीक आता वॅक्सिनसाठी तब्बल सहा तास ताटकळत बसल्याचे चित्र पाचोरा....
उदयनराजेंना जिल्हाधिका-यांनी साडेचारशे रुपये केले परत
सातारा : काही दिवसांपुर्वी पुकारण्यात आलेला विकेंड लॉकडाऊनच्या विरोधात भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राजेंनी पवित्रा घेतला....
अनिल देशमुखांची होणार आज सीबीआय चौकशी
मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी....
रात्री आठ वाजेपासून 15 दिवस संचारबंदी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून राज्यात 15 दिवस (30 एप्रिल 2021 पर्यंत) संचारबंदी (कलम 144) लागू केली आहे. कडक....
लॉकडाऊनचा निर्णय आज आणि घोषणा उद्या?
मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय आज होणार असला तरी घोषणा उद्या होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. राज्यात लॉकडाऊन निश्चीत....
14 एप्रील नंतर लॉकडाऊनचा निर्णय होईल – राजेश टोपे
मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री वेळोवेळी लॉकडाऊनबाबत भाष्य करत असले तरी लॉकडाऊन कधी लागणार? किती दिवसांसाठी लागणार? याबाबत....
लॉकडाऊनचा निर्णय दोन दिवसात? – निर्बंध 8 की 14 दिवस?
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत बोलून दाखवली आहे. लॉकडाऊनबाबतचा निर्णय लवकरच दोन दिवसात....











