Politics

लॉकडाऊन उठवा अन्यथा लोक दरोडे टाकतील – खा. उदयनराजे भोसले

April 10, 2021

सातारा : कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सुरु केलेले लॉकडाऊन गरिबांच्या जिवावर उठले असून उपासमार करणारे आहे. हे लॉकडाऊन तात्काळ उठवले नाही तर भुकेपोटी लोक दरोडे टाकतील....

संपूर्ण महाराष्ट्रासाठी कडक लॉकडाऊनचे संकेत?

April 10, 2021

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. कोरोना रुग्णांची संख्येचा वाढता क्रम लक्षात घेता वैद्यकीय मनुष्यबळ अपुर्ण पडत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्व राजकीय....

सरकारी कार्यक्रमांना बंदी तरी मंत्र्यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

April 8, 2021

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व सरकारी आणि खाजगी कार्यक्रमांना सरकारने बंदी घातली आहे. तरीदेखील आज पुणे येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील....

लोक बगावत करण्यापुर्वी निर्णय मागे घ्या – प्रकाश आंबेडकर

April 7, 2021

पुणे : लोकांचे हातावर पोट असून सर्वच समाजघटकांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. कोरोनाची ताकद कमी झाल्याचे सांगत असतांना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला जात....

वीज ग्राहकांनी स्वतःच रीडींग पाठवावे – उर्जामंत्री

April 7, 2021

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून विज ग्राहकांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. कोरोना कालावधीत मिटर रिडींग न घेता बिले पाठवली जात असल्याच्या तक्रारी....

प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही – गृहमंत्री वळसे पाटील

April 6, 2021

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर अडचणीत आल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील....

गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा

April 5, 2021

मुंबई : अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील राजकीय हालचालींनावेग आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका व चर्चा सुरु झाल्या असून शरद पवार यांचे....

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

April 5, 2021

मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या कथित आरोपामुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या....

राज्यात लॉकडाऊनची शक्यता?

April 4, 2021

मुंबई : राज्यात वाढत असलेले कोरोना विषाणूचे थैमान आणि वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आली....

राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची शक्यता ?

April 3, 2021

मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचा इशारा दिला असला तरी लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या अशीच झपाट्याने वाढत राहिली तर मात्र वैद्यकीय सेवा पुरवणारे....

Previous Next