Editorial
नथीतून तीर मारण्याचे राजकारण आणि अर्धसत्याची लढाई
निलंबीत स.पो.नि.सचिन वाझे यांच्या माध्यमातुन दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला. या....
जॅकेटधारक देतात टार्गेटचे ओझे! वर्दीधारक प्यादे मात्र होतात वाझे!!
महाराष्ट्रातल्या पोलीस दलात साधा एपीआय दर्जाचा पोलीस अधिकारी गेल्या दोन आठवड्यापासून राजकारणात गाजतोय. देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून....
संजय राठोड प्रकरण आणि हिशेब चुकते करण्याचे राजकारण
महाराष्ट्रात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका तरुणीच्या कथित खून की आत्महत्या? प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड गुंतल्याचे प्रकरण आता भाजप विरुद्ध शिवसेना आघाडी अशा....
राजकारण्यांचा बाहेरख्यालीपणा आणि सामाजीक नितीमत्ता
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बाहेरख्यालीपणामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पहिले प्रकरण रा.कॉ.चे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत आहे. त्यांच्याविरुद्ध एका तरुणीने बलात्काराचा....
भाडोत्री घरातून चालतो पोलिस स्टेशनचा रहाटगाडा- रामानंद नगरसाठी कधी होईल जागेचा न्यायनिवाडा
जळगाव : पोलिस बांधवांसाठी एक लाख घरे बांधली जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या घोषणेचे पोलिस बांधवांनी....
धनंजय मुंडे आणि “लिव्ह इन” च्या विषकन्येचा फटका
यंदाच्या वर्षारंभी राज्याच्या महाविकास आघाडीतील तरुण मंत्री धनंजय मुंडे यांना “लिव्ह इन” च्या विषकन्येचा जोरदार फटका अनुभवायला मिळाला. बॉलीवुड मधे संधी देण्याच्या बहाण्याने धनंजय मुंडे....
राजकीय नेत्यांना विशेष सुरक्षा हवी कशाला?
महाराष्ट्रात सध्या काही राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आल्याबद्दल हवा तापू लागली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तर त्यांच्या जीविताचे काही कमी जास्त....
समन्स “ईडी” चे – वस्त्रहरण नेत्यांच्या संपत्तीचे
सध्या आपला महाराष्ट्र “ईडी” प्रकरणाने पुन्हा गाजू लागला आहे. कारण सुमारे सहा वर्षापुर्वी राज्यात राज ठाकरे नामक बुलंद तोफ कानठळ्या बसवणारा आवाज करत होती. लोकसभा....
कोरोनासह पत्रकारांनी गाजवले सरते वर्ष 2020
यंदाचे सन 2020 हे वर्ष कोरोना या विषाणूने जसे गाजवले तसे पत्रकारांनी देखील गाजवले. कोरोना या महामारीने संकटात जगभर धुमाकुळ घातला. भारतभरचा लॉकडाऊन, हातावरचे पोट....
सहकार खात्याच्या डोळ्यात धुळफेकीचा गोरखधंदा – “मल्टीस्टेट पतसंस्था”
सध्या जळगाव जिल्ह्यात “भाईचंद हिराचंद रायसोनी” यांच्या नावाने गाजत असलेल्या “बीएचआर” मल्टीस्टेट पतसंस्थेद्वारे हजारो कोटीच्या कथित ब्लॅकमनी – आर्थिक घोटाळा प्रकरणाने राज्याच्या अनेक शहरांमधे मल्टीस्टेट....













