Editorial
देवेंद्र यांचे सागर प्राशन आणि तेजोभंगाचा अध्याय!!
संघर्ष तसा या राज्याच्या पाचवीलाच पुजलेला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी घनघोर संघर्ष झाला . 105 हुतात्मे झाले. हट्टाला पेटलेल्या दिल्लीश्वरांशी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी भूमीने तेव्हा हार मानली....
लोकशाहीने बसवले पहारे! ; मुखवटा की चेहरा कोण खरे?
महाराष्ट्रात गाजत असलेल्या मविआ सरकार मध्ये सामील शिवसेनेत शिंदे गटाच्या 39 आमदारांनी वेगळी म्हणजे सरकार पाडण्याला पोषक भूमिका घेतल्याने आज तीस जून ला विधानसभा सभागृहात....
सता हस्तांतराचे रहस्यमय महानाट्य
तुटेल इतकं रबर ताणू नये असे म्हणतात. पण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील महा विकास आघाडीची सत्ता संपवण्यासाठी शिवसेनेचाच मोहरा वापरुन शिवसेनेलाच हायजॅक करण्याच्या वरवर दिसणाऱ्या प्रयोगात रोज....
सलामत रहे दोस्ताना हमारा – चाहे भाडमे जाये सारा जमाना
महाराष्ट्राने “मे” महिन्याच्या पूर्वार्धात खळखट्याकचा तणाव अनुभवला. जूनच्या मध्यावर मात्र मान्सून पूर्व पावसाचा आल्हाददायक शिडकावा अंगावर घ्यावा तसा लठ्ठालठ्ठीस सदैव सज्ज असणाऱ्या सज्जनांना परस्परांच्या प्रेमाचे....
पठाणी सावकारांची “ढोपर” खरंच कोण सोलणार?
धुळे शहरात दोन लाखाचे बावीस लाख वसूल करून आणखी पुन्हा अकरा लाख रुपयांचा तगादा लावाणाऱ्या सावकारास पोलिसांनी पकडले आहे. हे तीन जण असल्याचे सांगतात. सावकारी....
“पावरफुल” पंतप्रधानपद की रबर स्टॅम्प राष्ट्रपती?
आपल्या भारत देशात लोकशाही राज्यपद्धती स्वीकारण्यात आली आहे. जगातील मोठी लोकशाही इथे सुखाने नांदते असे म्हणतात. पण हे तितकसं खरं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीच महिन्यात....
“मुख्यमंत्री होऊ दे मला – भवानी माय रोडगा वाहीन तुला”…
काय जनता जनार्दन मंडळी? खर तर थोर संत – “भारुड”कार यांची क्षमा मागून त्यांच्या अजरामर भारुडाचे शब्द वर्तमानकाळातले वापरतोय. चपखल बसतात. महाराष्ट्र ही केळी-कापूस-उसाची सुपीक....
राजकारण्यांची गलेलठ्ठ प्रतिष्ठाने आणि दोनशे कोटींची “कृष्णछाया”
यंदाचा मे चांगलाच तापलाय. राज्यात शिवसेना-भाजप – मनसेत सुरु झालेलं भांडण गाजतय. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे संजय राऊत, पोलीस आयुक्त संजय पांडे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत....
राणा – सोमय्या आणि देवेंद्रजी तुम्ही सुद्धा?
महाराष्ट्रात मार्च अखेरीपासून मे हिट जाणवतोय. “नवनिर्माणाच ब्ल्यू प्रिंट” काखोटीत घेऊन निघालेल्या राज ठाकरे यांनी “हेट स्टोरी” चा भोंगा वाजवला असं म्हणतात. त्यांच्या पक्षात तेच....
राज ठाकरे नेमके कोणाला भारी पडणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन अयोध्यावारी घोषित करणाऱ्या राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन 3 मे 2022 या तारखेचा अल्टिमेटम देऊन खळबळ उडवून दिली आहे.....












