Editorial
दोनशे रुपयाच्या कुलुपावर करोडोची जबाबदारी! —– आमडद्याची बँक भविष्यात घेईल का खबरदारी!!
जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील आमडदे हे एक छोटेसे गाव सध्या चर्चेत आले आहे. या गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एक....
100 कोटी नव्हे तर हजारो कोटीचे (भ्रष्टाचार) क्लब मेंबर
यंदाच्या महात्मा गांधी जयंती पासून आपला महाराष्ट्र 100 कोटी भ्रष्टाचार क्लब मेंबर्सनी चांगलाच गाजतोय. जो उठतो तो अलिकडे 100 कोटीची गोष्ट करतो. कधीकाळी जुन्या आठवणी....
एनसीबी धाडीची पोलखोल पार्ट – 2
फिल्मी मेगास्टार शाहरुख खान पुत्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ही धाड टाकणारी केंद्रीय एजन्सी एनसीबी सह समीर वानखेडे, साक्षीदार पंच किरण गोसावी, प्रभाकर साईल यांची....
आर्यन ड्रग्ज प्रकरणात नेमके काय खरे – काय खोटे?
सिने अभिनेता शाहरुख खान पुत्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धाडी घालणारी केंद्रीय संस्था एनसीबी आणि कथित आरोपी यांच्यात परस्परांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे.....
सोमय्यांची तोफ आणि मंत्र्यांच्या घोटाळ्यांनी गाजला महाराष्ट्र
सध्या महाराष्ट्रात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या नावाची तोफ भ्रष्टाचा-यांवर रोज भडीमार करतांना दिसते. त्यामुळे गेल्या सुमारे दोन तिन महिन्यांपासून महाराष्ट्र दणाणला आहे. एकटे सोमय्या....
“रावणदहन” करणारे या जगात “राम” आहेत काय?
दरवर्षी पावसाळ्यानंतर दसरा येतो. शेतक-यांचे धान्य घरात येण्याच्या या क्षणाला त्यांच्या कुटूंबात आनंद येतो. शेतमजुरांच्या घरातही धान्याची छोटी रास जमते. त्यात भर म्हणजे “रामायण” माहित....
द पॉवर ऑफ इन्फॉर्मेशन – अब्रुनुकसानीचे 100 ते 1000 कोटी?
आपल्या देशात कॉम्प्युटर युग अवतरले तेव्हा त्याचे खुपच कोडकौतुक झाले. संगणक म्हणजे माहितीचे मायाजाल, जग जोडले गेले. संपुर्ण जग हेच एक खेडे म्हटले गेले. संगणकाच्या....
आजी – माजी मंत्र्यांकडे किती मालमत्ता असावी?
महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रीपदावर असलेल्या व मंत्रीपदावरुन उतरलेल्या आणि पक्षाचे नेते म्हणून बहुमानाने मिरवणा-या राजकीय क्षेत्रातल्या उच्च पदस्थांकडे नेमकी किती कोटी – अब्जावधी रुपयांची रोकड, सोने....
गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली
जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) –गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून 2 ऑक्टोबरला महानगर पालिकेच्या 17 मजली इमारतीपासून तर गांधी उद्यानापर्यंत अहिंसा सद्भभावना रॅली काढली जाते.....
सदृढ प्रशासनासाठी गांधी विचार अपरिहार्य – पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे
जळगाव, दि. 2 (प्रतिनिधी) गांधीजींच्या विचारांची सदृढ प्रशासनासाठी आजही अपरिहार्यता आहे. आजच्या काळात पोलिस व नागरीकांना देखील महात्मा गांधीजींचे विचार अवलंबले तर सर्व काही सुरळीत....













