Politics
दुसरा स्वातंत्र्यलढा कोण लढणार?
आज दोन ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती. सन 1947 मधे भारत स्वतंत्र झाला. या दिवशी आम्हास राजकीय स्वातंत्र्य लाभले. इंग्रज हा हिंदुस्थान सोडून गेले. त्यासाठी महात्मा....
जयंतराव विरुद्ध फडणवीस व्हाया पडळकर
“येन-केन-प्रकारे प्रसिद्धी भवेत पुरुषाः” असे एक सुभाषित आहे. म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचे असेल तर थोरामोठ्यांच्या गाडीला टक्कर मारा. म्हणजे तुम्ही कुणाच्या गाडीला टक्कर मारली त्या....
गृहपयोगी संच न मिळाल्याने बांधकाम कामगारांचा तिव्र रोष
यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : गृहोपयोगी वस्तूंचा संच घेण्यासाठी शिबीरात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवून रिकाम्या हाताने परत पाठवणा-या प्रशासनाचा मजुरांनी तिव्र निषेध व्यक्त केला....
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चु कडू यांचा शाब्दिक हल्ला
यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : जाती, धर्मासाठी लढणारे शेतकऱ्यांसाठी बोलत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. लोकशाहीने आपल्याला जो काही मूलभूत अधिकार दिला....
मुख्यमंत्री आणि जरांगे दोघेही जिंकले – संघर्षाने ठेवला नवा वस्तुपाठ
महाराष्ट्रात मराठा आंदोलनाने जी आपले समाज जीवन घुसळून निघाले. राज्यातील आजवरच्या मोर्चापेक्षा यावेळच्या मुंबईतील मराठा सवारीला वेगळी किनार होती. मराठ्यांच्या मोठ्या झुंडी मुंबईत दाखल झाल्या.....
आ. प्रा. राजू तोडसाम यांचा सत्कार
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : एम.आय.टी. स्कुल ऑफ गव्हर्नन्स व नेशन्स लेजिस्लेचर कॉन्फरन्स यांच्या सयुक्त विद्यमाने अमेरिकेतील बोस्टन येथे जागतिक आमदार संमेलन आयोजित करण्यात आले होते.....
सुलेमान हत्या प्रकरणातील पिडीत परिवारास फारुख शेख यांची भेट
जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद येथील सुलेमान शेख या तरुणाचा मॉब लिचींगच्या अमानुष घटनेत मृत्यु झाला. एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी या घटनेतील पिडीत....
भारतावर दूसरा स्वातंत्र्य लढा लढण्याची वेळ ?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री, दिल्लीत पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात. मुंबई, नागपूर, पुणे,....
स्मार्ट वीज मीटरचा नागरिकांना फटका
वीज ही दैनंदिन गरजेची वस्तू. वीजपुरवठा सरकारने हाती घेतला. आधी काही कंपन्या वीज देत होत्या. अर्थात त्यासाठी शुल्क म्हणजे दर आकारला जातो. आता महाराष्ट्रापुरता विचार....
मुख्यमंत्री फडणविसांचा टांगा पलटी घोडे फरार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांपासून कोसो दूर आहेत असे त्यांच्या पार्ट वन 2014 आणि आताचा पार्ट टू म्हणजे 2024 – 25 मध्ये जे काही....














