Politics
रेती उत्खनन प्रकरणी तहसीलसारांविरुद्ध कारवाईकडे जनतेचे लक्ष
संग्रामपुर जि. बुलढाणा – संग्रामपुर तालुक्यातील वाण नदी पात्रात दिवसाढवळया रेतीचे अवैध उत्खनन सुरु असल्याचे चित्र आहे. तसेच तालुक्यातील हर्रास न झालेल्या पुर्णा नदी पात्रात....
बिनविरोध म्हणजे मतदार फाट्यावर आणि नेत्यांची सोय
महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका होताहेत. राहुरीपेक्षा बारामतीची चर्चा जास्तच. तेथे खासदारकीचा राजीनामा देऊन रिक्त झालेल्या जागेवर पुत्र पार्थची वर्णी (सोय) लावणाऱ्या....
जळगाव मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलिस दल सज्ज
जळगाव – जळगांव शहर महानगरपालिका निवडणुक २०२६ करीता जळगांव शहर मध्ये १९ प्रभाग मध्ये एकूण ७५ नगरसेवक पदाकरीता एकूण १६९ मतदान केंद्रावर ५१६ बुध असे....
उप-राष्ट्रपतींच्या जळगाव जिल्हा दौ-याबाबत प्रशासनाची तयारी
जळगाव – भारताचे मा. उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक....
दुसरा स्वातंत्र्यलढा कोण लढणार?
आज दोन ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती. सन 1947 मधे भारत स्वतंत्र झाला. या दिवशी आम्हास राजकीय स्वातंत्र्य लाभले. इंग्रज हा हिंदुस्थान सोडून गेले. त्यासाठी महात्मा....
जयंतराव विरुद्ध फडणवीस व्हाया पडळकर
“येन-केन-प्रकारे प्रसिद्धी भवेत पुरुषाः” असे एक सुभाषित आहे. म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचे असेल तर थोरामोठ्यांच्या गाडीला टक्कर मारा. म्हणजे तुम्ही कुणाच्या गाडीला टक्कर मारली त्या....
गृहपयोगी संच न मिळाल्याने बांधकाम कामगारांचा तिव्र रोष
यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : गृहोपयोगी वस्तूंचा संच घेण्यासाठी शिबीरात बोलावून दिवसभर ताटकळत ठेवून रिकाम्या हाताने परत पाठवणा-या प्रशासनाचा मजुरांनी तिव्र निषेध व्यक्त केला....
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चु कडू यांचा शाब्दिक हल्ला
यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : जाती, धर्मासाठी लढणारे शेतकऱ्यांसाठी बोलत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. लोकशाहीने आपल्याला जो काही मूलभूत अधिकार दिला....
मुख्यमंत्री आणि जरांगे दोघेही जिंकले – संघर्षाने ठेवला नवा वस्तुपाठ
महाराष्ट्रात मराठा आंदोलनाने जी आपले समाज जीवन घुसळून निघाले. राज्यातील आजवरच्या मोर्चापेक्षा यावेळच्या मुंबईतील मराठा सवारीला वेगळी किनार होती. मराठ्यांच्या मोठ्या झुंडी मुंबईत दाखल झाल्या.....













