2 तारखेनंतर मुख्यमंत्री घेणार लॉकडाऊनचा निर्णय – राजेश टोपे
जालना : राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. औरंगाबाद सह नांदेड, नागपूर, बीड, अमरावती या शहरामध्ये कोरोना....
आजचे राशी भविष्य (28/3/2021)
मेष : योग्य वेळेच्या आत सर्व कामे पुर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. दिवस व्यस्त राहिल. वृषभ : श्रम जास्त करावे लागतील. शत्रूपासून सावध राहणे गरजेचे....
फोन टॅपिंग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर – देवेंद्र फडणवीस
नागपूर : पोलिस दलातील बदल्यांच्या संदर्भातील फोन टॅपींग अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयापुढे सादर झाला आहे. या अहवालामुळे राज्यातील नेते अस्वस्थ झाले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते....
नेमका माज कुणाला आलाय? नोकरशाहीला की लोकप्रतिनिधींना?
महाराष्ट्रात सध्या जे काही चालू आहे ते बघता जनतेलाही असे प्रश्न पडू लागले आहेत. काहीच महिन्यापूर्वी सुशांत सिंग राजपूत नामक सिने अभिनेत्याची गाजत असलेली आत्महत्या....
आजचे सोने – चांदीचे भाव (27/3/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 46150 SILVER 999 – WITH GST 66000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....
आजचे राशी भविष्य (27/3/2021)
मेष : नवीन आर्थिक स्त्रोत मिळवण्याचा प्रयत्न करा. जबाबदा-या वाढतील. वृषभ : आजचा दिवस संमिश्र राहील. न्यायालयीन कामकाज लांबणीवर पडण्याची शक्यता. मिथुन : प्रिय व्यक्तीची....
आ. मंगेश चव्हाण यांची महावितरण अधिक्षक अभियंत्यास समर्थकांसह धक्काबुक्की
जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह महावितरण अधिक्षक अभियंत्यास धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज दुपारी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा....
पुण्याला असतांना वसुली करायच्या रश्मी शुक्ला – माजी खासदार हरीभाऊ राठोड
मुंबई : फोन टॅपींग प्रकरणी पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. या पार्श्वभुमीवर माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी देखील आरोप करण्यास सुरुवात केली....
खिरोदा ते फैजपूर रस्त्याची झाली दुरावस्था
जळगाव : यावल तालुक्यातील फैजपूर ते रावेर तालुक्यातील खिरोदा या रस्त्याला गांधी मार्ग म्हणून ओळखले जाते. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सन 1936....
खोटी साक्ष देणा-या फितुर तक्रारदारास सश्रम कारावास
जळगाव : लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईच्या खटल्यात तक्रारदाराने न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे खटल्यातील दोघे निर्दोष सुटले. फितुर झालेल्या तसेच खोटी साक्ष देणा-या तक्रारदाराविरुद्ध योग्य ती....



