Editorial
गांधी रिसर्च फाउंडेशन – राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल
जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजण्यात आलेली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा....
‘महात्मा गांधी आणि पोलीस’ – डॉ. मुंढे यांचे ऑनलाईन व्याख्यान
जळगाव दि. 30 (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे (गांधीतीर्थ) 2 ऑक्टोबर रोजी विश्व अहिंसा दिवस, चरखा जयंती तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या (153 व्या) आणि....
पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता – डॉ. भालचंद्र नेमाडे
जळगाव, दि. 22 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या ‘प्रेयस आणि श्रेयस’ या तत्त्वानुसार प्रगती साध्य करायला हवी. प्रगती म्हणजे वेग नव्हे तर प्रगतीची सुयोग्य दिशा मोलाची....
‘आज गांधी आठवतांना…!’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे उद्या ऑनलाईन व्याख्यान
जळगाव, दि. 20 (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ....
बदलापूर आर्ट गॅलरीत जळगावमधील कलावंतांच्या गणेश कलाकृती
जळगाव (दि.18 प्रतिनिधी) – ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक....
‘भारत आत्मनिर्भर झाल्यास महाशक्ती होऊ शकतो’ – दीपक करंजीकर
जळगाव, दि. 15 (प्रतिनिधी) – जगाच्या इतिहासात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत, त्या घटनांचा परिणाम जगातील अर्थकारणावर होत असतो. आणि भारत याला अपवाद नाही. भारत....
कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण
जळगाव – भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांचा आज (ता.6) स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे....
ज्यांनी लावली ईडी, त्यांची निघेना सीडी !—— जिल्हा बॅंक लुटण्या, मतलबी लाडीगोडी ?
जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतपेढीच्या सध्या गाजत असलेल्या सुमारे 1200 ते 20 हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारातून माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कथित....
घुंगरुंची छमछम कोरोनामुळे झाली शांत! —- सरकारने किती बघावा कलावंतांचा अंत?
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाने धुमाकुळ घातला आहे. त्यात अनेक कुटूंबियांनी त्यांचे प्रियजन गमावले. त्यातून जे जगले वाचले त्यांच्या मदतीच्या पुनर्वसनाच्या धोरणाचा एक तर....
संत मुक्ताई संस्थानच्या पंढरपुरातील जमिनीचे काय?
संत ज्ञानेश्वरांइतकेच आदिशक्ती संत मुक्ताई यांच्यावर श्रद्धा ठेवणारे कोट्यावधी देशभक्त महाराष्ट्रात आहेत. पौराणिक कथेत वर्णन केल्याप्रमाणे कथित गर्विष्ठ साधू चांगदेव यांचा गर्वहरण करण्यासाठी भिंतीवर बसून....











