Politics
कोरोना लसीकरण मोहीम संपताच CAA कायदा करणार लागू – अमित शाह
कोरोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू....
महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा – संजय राऊतांनी फटकारले
मुंबई : माझ्या विरुद्ध खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे लोकांना मारपीट करुन तयार केले जात आहेत. महाराष्ट्राला, शिवसेनेला कमजोर करण्यासाठी हे करण्यात येत आहे. महाराष्ट्र कमजोर....
आज ‘ईडी’ने तुमची सकाळ खराब केली : नितेश राणे
मुंबई : संजय राऊत आमची प्रत्येक सकाळ खराब करायचे. आज ईडीने त्यांच्या घरी धाड टाकून त्यांची सकाळ खराब झाली आहे. हे बघून आपल्याला निश्चितपणे समाधान....
घालितो लोटांगण, चरणी ठेवितो माथा, दिल्लीश्वरा आसूड आवरी आता!!
या शिर्षकाने चक्रावलात ना! अस्मादिक कवी नाही. कविता करणे आमचा प्रांत नव्हे. ज्यांना दोन वेळ जेवणाची भ्रांत त्यांचा नव्हे काव्य प्रांत हे आपणास 50 खोके....
मंत्रालयात केला धार्मिक विधी – मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाणे येथील रहिवासी धनाजी सुरोसे सदर तक्रार दाखल केली असून....
कालाय तस्मै नमः
“नदीचं पुसू नये मुळ आणि ऋषीचं पुसू नये कूळ” अस म्हणतात. तस का म्हणतात? माहित नाही. त्याचे अनेक अर्थ – अन्वयार्थ असावेत. आपण सामान्य माणसं.....
मंत्रीपदे आणि 100 कोटीच्या “भक्ष्या”वर झडप
आकाशात उंच उंच उडणारी घार आपल्या “भक्ष्या” वर अचूक झडप झालते. त्याच पद्धतीने दिल्लीतून महाराष्ट्रातील मंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणा-यांची योजनाबद्ध शिकार करण्यासाठी चौघांनी जाळे फेकले. त्यात....
मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता
मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर तिन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. आता मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा संपुष्टात येत असून उद्या होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या....
आज माईक ओढलाय, उद्या पँट ओढतील – विनायक राऊत
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माईक आपल्याकडे खेचला. या प्रकारामुळे विरोधी पक्षांमधून टीका होत....
“बंद” दरवाजे “उघडे” दरवाजे
सध्या आपल्या महाराष्ट्रात “बंद” दरवाजे “उघडे” दरवाजे याचं महात्म्य रंगतंय. प्राचीन महाभारत काळात किंबहुना त्याहीपूर्वी घरांना दरवाजेच नसायचे असं म्हणतात. ज्यांना अंग झाकायला कपडे नाही....












