Politics
म्हैस दोन वेळा दूध देते – कृपाशंकर सिंग
मुंबई : म्हैस दिवसातून दोन वेळा दूध देत असते. हे ताजे दूध सर्व दुकानदारांना वितरीत केले जाते. असे असले तरी कोणताही रिटेलर सायंकाळी दूध घेत....
सरकारी खर्चातून अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी होणार सहा कोटी रुपयांची उधळपट्टी
मुंबई : राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला असतांना व सरकारी तिजोरीत खडखडाट होत असतांना राज्य शासनाने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. संसद भवनाचे नव्याने सुरु असलेले....
सेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवा – देशातील बारा विरोधी पक्षांची मागणी
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधीं, ममता बॅनर्जी आदी देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टाचे काम....
राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत – राजेश टोपे
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला असल्याची ताजी बातमी पुढे आली असून तसे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.....
परमबीर सिंहांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच
ठाणे : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मर्जीतील अधिका-यांवर सरकारची वक्र नजर असल्याचे म्हटले जात असून अशा अधिकारी वर्गाच्या बदल्या सुरुच आहेत. काही....
कॅमेरामन, पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करण्याची मागणी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी मंत्री, नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील प्रसार माध्यमांचे सर्व पत्रकार व कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित....
पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन
जळगाव : जळगाव येथील रतनलाल सी. बाफना जैन स्वाध्याय भवनात आज 11 मे पासून 18 ते 44 वयोटातील नागरिकांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे....
खंडणी प्रकरणी नवा टर्न – अनिल देशमखांविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा
मुंबई : अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल....
राज्यात लॉकडाऊन वाढीची शक्यता – लवकरच निर्णय
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता लॉकडाऊनची मुदत वाढवली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून तसे संकेत देखील दिले जात आहेत. सध्या....
राज्यात बदल्यांचा मुहुर्त लांबणीवर
मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचा विषय तुर्तास लांबणीवर टाकला आहे. राज्यातील कोणत्याही अधिका-यांच्या बदल्या 30 जुनपर्यंत होणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. कोरोना काळात....













