jalgaon police
रात्रगस्ती दरम्यान मोटारसायकल चोरास अटक
जळगाव : जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाच्या हाती रात्रगस्तीदरम्यान मोटार सायकल चोरटा लागला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर खुशाल पाटील रा. हिंगोणा ता.....
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
जळगाव : गेल्या दोन महिन्यापासून खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन उर्फ बड्ड्या दिलीप बाविस्कर असे अटक करण्यात....
महिलेस शिवीगाळ, तिच्या मुलांना मारहाण – सहा जणांना अटक
जळगाव : अंडापावच्या गाडीला लावलेले ग्रीन नेट फाडून नेल्याच्या संशयातून महिलेस शिवीगाळ व तिच्या दोघा मुलांना चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे ठार करणयाची धमकी....
मद्यपान करतांना बाचाबाची – खूनाचा झाला उलगडा
जळगाव : आज भल्या पहाटे दगडाने ठेचून तरुणाच्या खूनाची उघडकीस आलेली घटना उलगडली आहे. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून दोघा संशयीत तरुणांना....
नातवाच्या त्रासाला वैतागून आजोबांनी केली त्याची हत्या
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी या गावी सतरा वर्षाच्या नातवाची त्याच्या आजी आजोबा व एका महिलेने मिळून हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.....
जळगाव शहरात तरुणाची हत्या
जळगाव – जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटनजीक भल्या पहाटे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक....
कोंबींग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगार ताब्यात
जळगाव : जळगाव शहरातील कंवर नगर पोलिस चौकी परिसरात कोंबींग ऑपरेशन दरम्यान रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आले आहे. संजीव ग्यानप्रसाद....
प्राणघातक हल्ल्यातील दुसरा आरोपी अटक
जळगाव : जुना वाद मिटवण्याचा बहाण्याने बोलावून प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असणा-या दुस-या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. मयुर जमनादास बागडे रा. जाखनी नगर....
हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
जळगाव : जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल खूनासह आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एलसीबी पथकाने अटक केली आहे. आकाश उर्फ अकी रविंद्र मराठे रा. तुकारामवाडी जळगाव....
प्रेमसंबंधात मुकेश अडसर असल्याची झाली खात्री!– इमारतीवरुन फेकून लावली त्याच्या जीवनाला कात्री
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): निखील राजेश सोनवणे, अमर शांताराम बारोट, पराग उर्फ बबलु रविंद्र आरखे आणि मुकेश रमेश राजपूत असे चौघे बालपणापासूनचे मित्र होते.....



