जात पंचायतीचा वाढतच गेला त्रास ; त्रस्त मानसीने घेतला अखेर गळ-फास
जात पंचायतीचा वाढतच गेला त्रास त्रस्त मानसीने घेतला अखेर गळ-फास जळगाव : जात जात नाही ती जात असे कित्येकदा म्हटले जाते. जाती साठी खावी माती....
अर्चना अन् विलासचा रोमांस सुरु होता जोमात गळा आवळल्याने संदीप गेला कायमचा कोमात
नाशिक : अर्चना आणि विलास यशवंत जगताप हे दोघे महाविद्यालयीन मित्र होते. दोघेही मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ या गावचे रहिवासी होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना दोघे....
क्लासला गेलेली परी आलीच नाही घरी नराधम बापाने पाठवले होते तिला देवाघरी
जळगाव : संदिप आणि नयना यांचा विवाह सुमारे आठ वर्षापुर्वी मोठ्या थाटामाटात झाला होता. लग्नाचे वेळी नयनाच्या आई वडीलांनी तिला मोठ्या प्रमाणात दागिने करुन दिले....
बीड जिल्हा क्राईम स्टोरी : वाहनाची हौस भारी – चालकास संपवून तुरुंगवारी
वाहनाची हौस भारी – चालकास संपवून तुरुंगवारी बीड : मोह हा केव्हाही वाईटच असतो. मोह हे नेहमीच दुखा:चे कारण असते. कुठल्याही गोष्टीचा मोह एका विशिष्ट....



